राज्यातील शेतकरी व सर्वसामान्यांसाठी दि.25 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 10 महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ maharashtra shasan cabinet nirnay about farmer & citizen ] : काल दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी राज्य शासनांच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक संपन्न झाली , सदर बैठकीमध्ये राज्य शासनांकडून शेतकरी व सर्वसामान्यांसाठी 10 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत . 01.राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा योजनेचा विस्तार : राज्यातील शेतकऱ्यांना … Read more