राज्यात पुढील दोन दिवस ( दि.29 ऑगस्ट पर्यंत ) पावसाचा जोर अधिकच वाढणार;  हवामान खात्याचा अंदाज !

E-MARATHIPEPAR प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update upto 29 auguest ] : राज्यामध्ये पुढील दोन दिवस दिनांक 29 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर अधिकच वाढणार असल्याचा हवामान खात्याने नवा अंदाज व्यक्त केला आहे . मागील आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे . भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राजस्थान मध्य प्रदेश , गुजरात व महाराष्ट्र … Read more