E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state all student Suraksha upay shasan nirnay ] : राज्य शासन सेवेतील सर्व शाळांमधील विद्यार्थी / विद्यार्थींच्या सुरक्षा विषयक उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या सुरक्षेतच्या मुद्दा हा अत्यंत महत्वपुर्ण आहे , अलिकडच्या काळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित प्रकार घडले आहेत , त्या अनुषंगाने सदर शासन निर्णयानुसार विविध उपाय योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे , विविध उपाय योजना पुढीलप्रमाणे आहेत .
शाळा व परिसरांमध्ये CCTV कॅमेरे बसविणे : शाळा व परिसरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर बाब राज्यातील सर्व शासकीय , खाजगी शाळांना प्राधान्यांनी लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : गट क संवर्गातील 1846 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने : यांमध्ये नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्य स्त्रोता द्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुमका केल्या जातात जसे कि सुरक्षारक्षक , सफाईगार , मदतनिस , स्कुल बसचे चालक इ.बाबत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभुमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापन मार्फत होणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
तक्रार पेटी : शाळेमध्ये तक्रार पेटी असणे अनिवार्य असणे आवश्यक असेल , असे नमुद करण्यात आले आहेत .सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन करण्याचे निर्देश , तसेच विद्यार्थी सुरक्षा समिीचे प्रस्तावित गठन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीचे गठण अशा उपाय योजनांची अमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..